अखिल ब्रह्माण्डामध्ये अनेकविध स्तरांतील

अनेकविध समस्यांत अडकलेला मानवी जीव

कसा अकार्यक्षम होतो आणि

व्यक्तिगत व सामाजिक जीवनात

अपेक्षित पातळी गाठण्यात तो कमी कां पडतो ,

आणि त्यातून तो कसा बाहेर येऊ शकतो,

ह्याचे विवेचन ह्या पूस्तकात केले आहे.

लेखक .

श्री. नरेंद्रनाथ चौधरी

(M.Com., F.C.A.)

नाथशक्तीपीठ (अकोला)

अखंड गुरूपरंपरेतुन भाग्याचे पूनरुज्जीवन

अनुक्रमणिका


Leave a Reply